Jump to content
नव आचार्य श्री समय सागर जी को करें भावंजली अर्पित ×
मेरे गुरुवर... आचार्य श्री विद्यासागर जी महाराज

इंडिया नही भारत बोलो


Recommended Posts

भगवान आदिनाथ यांचे सुपुत्र भरत यांच्या नावापासून भारत देशाचे नाव भारत असेच झाले आहे व ते आपल्या मातृभाषा हिंदी या भाषेमध्ये आहे, आपली मातृभाषा विसरू नये यासाठी आचार्य विद्यासागर जी महाराजांनी इंडिया नही भारत बोलो असे वाक्य उद्गारले आहे. आमच्या घरी दिनांक 22/11/2022 रोजी  पडगाहन व आहार देण्याचा लाभ मिळाला, गाव :टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी .महाराष्ट्र

आचार्य भगवान विद्यासागर जी महाराजांचे चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु

आचार्य भगवंतांना भावपूर्ण आदरांजली

मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव🙏💐

Link to comment
Share on other sites

Create an account or sign in to comment

You need to be a member in order to leave a comment

Create an account

Sign up for a new account in our community. It's easy!

Register a new account

Sign in

Already have an account? Sign in here.

Sign In Now
×
×
  • Create New...