jinendra kumbhakarna Posted February 25 Report Share Posted February 25 भगवान आदिनाथ यांचे सुपुत्र भरत यांच्या नावापासून भारत देशाचे नाव भारत असेच झाले आहे व ते आपल्या मातृभाषा हिंदी या भाषेमध्ये आहे, आपली मातृभाषा विसरू नये यासाठी आचार्य विद्यासागर जी महाराजांनी इंडिया नही भारत बोलो असे वाक्य उद्गारले आहे. आमच्या घरी दिनांक 22/11/2022 रोजी पडगाहन व आहार देण्याचा लाभ मिळाला, गाव :टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी .महाराष्ट्र आचार्य भगवान विद्यासागर जी महाराजांचे चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु आचार्य भगवंतांना भावपूर्ण आदरांजली मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव🙏💐 Link to comment Share on other sites More sharing options...
Recommended Posts
Create an account or sign in to comment
You need to be a member in order to leave a comment
Create an account
Sign up for a new account in our community. It's easy!
Register a new accountSign in
Already have an account? Sign in here.
Sign In Now