भगवान आदिनाथ यांचे सुपुत्र भरत यांच्या नावापासून भारत देशाचे नाव भारत असेच झाले आहे व ते आपल्या मातृभाषा हिंदी या भाषेमध्ये आहे, आपली मातृभाषा विसरू नये यासाठी आचार्य विद्यासागर जी महाराजांनी इंडिया नही भारत बोलो असे वाक्य उद्गारले आहे. आमच्या घरी दिनांक 22/11/2022 रोजी पडगाहन व आहार देण्याचा लाभ मिळाला, गाव :टाकळी कुंभकर्ण तालुका जिल्हा परभणी .महाराष्ट्र
आचार्य भगवान विद्यासागर जी महाराजांचे चरणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु
आचार्य भगवंतांना भावपूर्ण आदरांजली
मी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव🙏💐